बुद्ध तत्वज्ञान

वाचा! लोकांना तथागतांचे शब्द हवे होते; परंतु बुद्धाने त्यांना काय दिले?

एका सकाळी तथागत बुद्ध पांढऱ्या कमळाचे फुल घेऊन धम्मासनावर विराजमान झाले होते. त्या दिवशी बोललेच नाहीत. रोज बोलत असत. भिक्खू, भिक्खूणी आणि श्रावक प्रतिक्षेत होते. प्रतीक्षा खूपच वाढली. बुद्ध कमळाच्या फुलाकडे पहातच राहिले, बोलले काहीच नाहीत. तेंव्हा त्यांचा शिष्य, महाकाश्यप हसू लागला. खदखदून हसू लागला. त्यांना हसताना पूर्वी कोणी पाहीले नव्हते. ते हसू शकतात असे […]

बुद्ध तत्वज्ञान

बुद्धाने आनंदला दिलेले हे उत्तर खूप महत्वाचे होते…

तथागत बुद्ध व आनंद एका जंगलातून चालले होते. ग्रीष्म ॠतु होता. झाडांच्या पानांनी जमीन गच्च भरली होती. पानझडी होती. आनंद म्हणाला, ‘तथागत तुम्ही जे जे जाणता ते सर्व काही आम्हांस सांगितले आहे ना? संपूर्ण उपदेश, संपूर्ण धम्म आम्हास सांगितला आहे ना? काही राखून तर ठेवले नाही ना? बुद्धांनी मुठभर पाचोळा हातात घेतला व म्हणाले, ‘आनंद, […]

बुद्ध तत्वज्ञान

कोणत्याही प्रश्नाला तथागत बुद्ध तीन वेळा उत्तर का द्यायचे?

बुद्धाला कोणी तरी विचारले की, ‘आपणांस एखादा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर तुम्ही तीन वेळेस का देता? आम्ही बहिरे आहोत असे तुम्हाला वाटते काय? कोणत्याही प्रश्नाला तथागत बुद्ध तीन वेळा उत्तर देत. ती त्यांची पद्धत होती. बुद्ध म्हणाले, ‘नाही, तुम्ही बहिरे असता तर कोणतीच अडचण नव्हती. तुम्ही बहिरे नसूनही तुम्हाला ऐकू येत नाही. ही मोठी […]

बुद्ध तत्वज्ञान

भिक्खुचं वय कसे मोजतात? भगवान बुद्धाचे उत्तर हे होते…

एकदा असं घडलं…राजा बिंबिसार तथागत बुद्धांना भेटण्यासाठी आले होते. ते आसनस्थ झाले. नंतर ते तथागत बुद्धांशी बोलू लागले, तेवढ्यात एक वृद्ध भिक्खू तेथे आला, नतमस्तक झाला. तथागत बुद्धांनी त्या वृध्द भिक्खूला विचारले ‘आपले वय काय’? वृद्ध भिक्खू उत्तरला ‘भंते, नुकतच चौथं संपलंय’. राजा बिंबिसाराचा आपल्या डोळयांवर व कानावर विश्वास बसेना. हा म्हातारा भिक्खू, जास्त नाही […]

इतिहास

किती ठिकाणी सापडले तथागतांच्या अस्थीचे करंडक?

गेल्या शंभर वर्षात पुराणवस्तुसंशोधकांनी तथागतांच्या अस्थी असलेले अनेक करंडक शोधून काढले आहेत. पण या जम्बुद्वीपातून बुद्धधम्माचा इतका लोप झाला होता की, त्या अस्थींचा स्वीकार करण्यास बरीच वर्षे एकही संस्था पुढे आली नाही. कपिलवस्तु जवळ अस्थी करंडक इ.स १८९८ साली डब्लू.सी. पेपे (William Claxton Peppe) यांनी कपिलवस्तु जवळ पिपिरिवाह किंवा पिप्रिवाह येथील विटांनी बांधलेल्या स्तूपांतून तथागतांच्या […]

आंबेडकर Live

केळूस्कर गुरुजी आणि बाबासाहेबांबद्दल या गोष्टी माहित आहेत का ?

“गौतम बुद्धांचे चरित्र” हे गुरूवर्य कृष्णराव अर्जुन केळूस्कर यांनी लिहिलेले मराठी भाषेतले पहिले चरित्र आहे. हे चरित्र इ.स. १८९८ साली प्रसिद्ध झाले. म्हणजे सुमारे ११६ वर्षापूर्वी; पण त्याही आधी हे चरित्र “आध्यात्मिक ज्ञानरत्नावली” या नियतकालिकात क्रमशः प्रसिद्ध झाले. स्थूलमानाने १२५ वर्षापूर्वी मराठी भाषेत पहिल्यांदाच महामानव गौतम बुद्धांचा परिचय करून देण्याचे फार मोठे श्रेय गुरूवर्य कृष्णराव […]

बुद्ध तत्वज्ञान

बौद्ध लोक मूर्तिपूजक आहेत?

बौद्धजन तथागत बुद्धांच्या मूर्तीची, स्मारकांची तसेच स्मृतीचिन्हांची आदरयुक्त भावाने पूजा/अभिवादन करतात. परंतु मूर्तीपुजकाच्या भावनेने नव्हे. बौद्धजन तथागत बुद्धाच्या मूर्तीची आणि त्यांच्या स्मारकांची तसेच स्मृतिन्हांची पूजा करताना या कल्पातील सर्वश्रेष्ठ, परमज्ञानी, अत्यंत परोपकारी आणि अपार करूणाशील पुरूषश्रेष्ठांचे केवळ स्मरण म्हणून, पूज्यभावनेने आदरांजली वाहतात. सर्वच समाज कोणत्यातरी विशिष्ट गोष्टीमुळे महान मानल्या गेलेल्या स्त्री- पुरुषांची स्मारके आणि स्मरणचिन्हे […]

लेणी

बौद्ध धम्मात लेण्यांचे एवढे महत्त्व का ?

सुरूवातीला भिक्खूंना राहण्यासाठी खास सोय नव्हती. सुरूवातीचे भिक्खू रानावनात उघड्यावर किंवा झाडाखाली, डोंगरकपारी, गुहेत वगैरे ठिकाणी राहत असत. मगधच्या बिंबिसार राजाने, “गावापासून फार दूर नाही आणि अगदी जवळही नाही; लोकांना जाण्यायेण्यास सोयिस्कर, पण त्याचबरोबर एकांतवासास योग्य अशा आपल्या राजगृहाजवळील वेळूवन विहाराचे धम्मदान तथागतांना आणि त्यांच्या संघाला केले. संघास मिळालेला हा पहिला विहार. त्यानंतर अनेक विहार […]

बुद्ध तत्वज्ञान

माझ्या महापरिनिर्वाणानंतर येतील आणि म्हणतील अरे रे बुद्ध तर गेले

तथागत बुद्धाचे महापरिनिर्वाण होणार होते. कुशीनगरमध्ये ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. एक माणूस धावत जेथे बुद्ध झोपले तेथे आला, व म्हणाला, ‘गेल्या तीस वर्षापासून विचार करतोय. तथागतांच्या दर्शनाला जायचे आहे. माझ्या या गावात तुम्ही अनेक वेळा आलात. परंतु वेळच मिळाला नाही. कधी घरात लग्न, तर कधी पत्नीचा आजार, कधी दुकानात गर्दी तर कधी पाहुण्यांची वर्दळ, गेली […]