जगभरातील बुद्ध धम्म

जगात सर्वात सुज्ञ मनुष्य कोण आहे? कन्फुशियसने हे उत्तर दिले

अनेक चिनी पौराणिक कथांतून ‘पश्चिम स्वर्गा’चे वर्णन वाचावयास मिळते. त्या स्वर्गात सर्वत्र सुख आणि शांती आहे. तेथील सर्व वस्तू सोन्या-रूप्याने आणि मौल्यवान जड जवाहिरांनी सुशोभित केलेल्या आहेत. तेथील निर्झर स्वच्छ पाण्याचे असून ते सोनेरी वाळूवरून वाहतात. तलावात सर्वत्र कमळांची फुले आहेत. आजूबाजूच्या पाऊलवाटा आल्हादकारक आहेत. तेथे कर्णमधूर संगीत नेहमी ऐकू येते आणि दिवसातून तीनदा फुलांचा […]

बुद्ध तत्वज्ञान

जिथे बुद्धत्व असते तिथे मी पणा नसतो

या दिव्यत्वाच्या साक्षात्कारी मार्गावरून तुम्ही प्रवास करीत आहात.हा प्रवास विलक्षण अलौकिक व खडतर आहे. मुख्य म्हणजे या प्रवासात लौकिक जीवनाला, आपल्या इच्छा-आकांक्षा, लालसा-वासना यांना दूर ठेवावे लागते. तेही समजून उमजून. बद्धावस्थेपासून जीवनमुक्तावस्थेकडे आपल्याला जायचे आहे, अर्थात या प्रवासात बुद्ध तुमच्या सोबत सदैव सावलीसारखा आहेच, तो तुमचा सांगाती आहे, सखा आहे. प्रथम पार्थिव अस्मितेला, बद्धावस्थेला समग्र […]

बुद्ध तत्वज्ञान

बुद्धाने आपल्या उपदेशात मानवी जन्माला फारच महत्त्वपूर्ण स्थान दिले

स्वत:ला बदला जगाला बदलवून तुम्हाला काय प्राप्त होऊ शकते? काय ( यामुळे ) तुम्ही पूर्णत्व प्राप्त करू शकाल? कधीच नाही. तुम्ही फक्त स्वत:बद्दल वाटणाऱ्या व्यर्थ गर्वाला आधार देत असता आणि तुमचा ‘अहंकार’ पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असता भावसंसारात स्वत:ला गुंतवून बंधनात टाकत असता, परंतु स्वत:त योग्य सुधारणा ( बदल ) करून म्हणजे नि:स्वार्थीपणा, स्वयंशिस्त आणि […]

बुद्ध तत्वज्ञान

अशांत आहात? सुखाचा मार्ग पाहिजे? तर बुद्धाचा हा संदेश वाचलाच पाहिजे!

अत्त दिप भव! हे वाक्य किती लहान आहे. पण जेवढे ते लहान आहे तेवढाच त्यातील अर्थ संदर्भ महान आहे. बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचे तो सार आहे. बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा आधारभूत मुख्य विचार आहे. कारण सुख दुःख यश अपयशाचे मुळ मन आहे व ते चुकीच्या संस्कारामुळे, सवयीमुळे मलीन बनले आहे. ते मन प्रत्येकाचे त्याचे स्वतःचे आहे. त्या मनावर इतरांचे […]

इतिहास

सम्राट अशोकाच्या कार्यकाळात बुद्ध धम्माला अमर्याद उत्तेजन मिळाले…!

सर्व भारत खंड आणि वायव्यकडील काबूल- कंदाहार पलीकडील बराच प्रदेश सम्राट अशोकाच्या साम्राज्यात मोडत होता. महाराष्ट्राचा समावेश निश्चितच अशोकाच्या साम्राज्यात होत होता. ठाणे जिल्ह्यातील सोपारा येथे आणि चंद्रपूर जिल्ह्य़ातील देवटेक येथे अशोकाच्या शिलालेखांचे भग्नावस्थेतले काही तुकडे सापडले आहेत. अशोकाच्या शिलालेखात महाराष्ट्रातील रथीक, पेटनिक आणि भोज लोकात नीतिमत्ता आणि शील चांगले आहे असे म्हटले आहे. या […]

ब्लॉग

२९ एप्रिल – अनागारिक धम्मपाल यांचा ८५ वा स्मृतिदिन

१७ सप्टेंबर १८६४ मध्ये श्रीलंकेत जन्मलेले डॉन डेविड हेववितरने यांनी वयाच्या १६व्या वर्षी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि गृहस्थ न होता, बौद्ध धम्माचा प्रसार करणार असा निर्धार केला. त्यामुळे त्यांना अनागरिक धम्मपाल या नावाने नंतर जग ओळखू लागले. वयाच्या २५व्या वर्षी ते भारतात आले आणि येथील बौद्ध स्थळांना भेट देत असताना ते बुद्धगया येथील महाबोधी […]

आंबेडकर Live

बाबासाहेबांनी प्राप्त केलेल्या पदव्या म्हणजे त्यांचा अपूर्व पराक्रमच

काळ, स्थळ व परिस्थिती हे तीन घटक विचारात घेतले तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण क्षेत्रात प्राप्त केलेल्या पदव्या म्हणजे त्यांचा अपूर्व पराक्रमच आहे. त्यांनी शिक्षण क्षेत्रातील सहा पदव्या इसवी सन १९१३ ते १९२३ या दहा वर्षांच्या कालावधीत मुंबई, न्यूयॉर्क आणि लंडन या तीन ठिकाणाहून प्राप्त केल्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबई येथील एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये […]

जगभरातील बुद्ध धम्म

या देशातून बुद्ध धम्म लुप्त झाला होता; पण आज दुसऱ्या क्रमांकाचा धर्म

चौदाव्या शतकापर्यंत मलेशिया एक बौद्ध राष्ट्र होते. जेव्हा इंडोनेशियामध्ये राजा श्री विजया यांची सत्ता मजबूत होती. तेव्हा मलायकाच्या सुल्तानाने इस्लाम धर्माचा स्वीकार केला. त्यानंतर सर्व राष्ट्र एक मुस्लिम राष्ट्र बनले. सहाशे वर्षांत बुद्ध धम्माचे नाव सुद्धा या देशातून लुप्त झाले. असे असले तरी, एकोणीसाव्या शतकाच्या शेवटी आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जेव्हा चिनी लोक येथे स्थलांतरीत […]

आंबेडकर Live

रमाबाई व बाबासाहेब यांच्या भांडणातील गमतीशीर प्रसंग…

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे ग्रंथप्रेम विश्वविख्यात आहे. पुस्तके हाच त्यांचा प्राण होता.पुस्तकांवर ते जिवापाड प्रेम करायचे.आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण न क्षण त्यांनी पुस्तकांच्या सहवासातच घालविला, वाचन, चिंतन आणि लेखन हेच बाबासाहेबांचे एकमेव व्यसन होते.आपल्या बायको-मुलांपेक्षाही पुस्तकांवर अधिक प्रेम करा.” असे ते आपल्या अनुयायांना नेहमी सांगायचे. एखादे पुस्तक हातात पडताच ते अगदी अधाशाप्रमाणे झपाटून वाचत असत. वाचन करताना […]

आंबेडकर Live

बगीचा प्रेमी बाबासाहेब ; कोणालाही मोह वाटावा अशी त्यांची बाग होती

बाबासाहेब फक्त पुस्तक प्रेमी नव्हते तर त्यांना फुलझाडांचा व बागेचा सुद्धा छंद होता. त्यांच्या या छंदाबद्दल आपण जाणून घेऊ. बाबासाहेबांच्या बगिच्याविषयी बळवंतराव वराळे लिहितात, “ बाबासाहेब सायंकाळी ऑफिसमधून घरी आल्यानंतर आपल्या बंगल्यापुढील बागेत फिरत असत. माळ्याला हाक मारीत असत. अमक्या ठिकाणी अमके झाड लाव, अशा प्रकारच्या सूचना देत असत. बाबासाहेबांना फुलझाडांचा व बागेचा छंद लहानपणापासून […]