जगभरातील बुद्ध धम्म

पासष्ट वर्षाचा सुळेधारी हत्ती; सुरक्षिततेसाठी दोन्ही बाजूस शस्त्रधारी सुरक्षारक्षक असतात

‘नादंगमूवा राजा’ हे नाव सिरिलंकेतील एका पासष्ट वर्षाच्या सुळेधारी हत्तीचे असून तो साडेदहा फूट उंच आहे. हा श्रीलंकेतील सर्वात उंच व भारदस्त गजराज आहे. बुद्ध दंत अस्थींची जेव्हा मिरवणूक निघते तेव्हा या गजराजाच्या पाठीवरील अंबारीत बुद्ध दंत अस्थीं ठेवण्यात येतात. असा हा धिप्पाड गजराज जेव्हा श्रीलंकेतील रस्त्यावरून चालतो तेव्हा त्याच्या सुरक्षिततेसाठी दोन्ही बाजूस शस्त्रधारी सुरक्षारक्षक […]

बातम्या

संयुक्त राष्ट्राच्या महासभेत पंतप्रधान मोदी म्हणाले… आम्ही जगाला युद्ध नव्हे तर बुद्ध दिला

आज संयुक्त राष्ट्राच्या महासभेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलताना म्हणाले की, आम्ही जगाला युद्ध नाही तर बुद्ध दिला आहे, जगाला शांततेचा संदेश दिला आहे. यामुळेच आमच्या आवाजात दहशतवादाविरोधात जगाला सावध करण्याचे गांभीर्य आहे. याचबरोबर दहशतवादाविरोधातला संताप देखील आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. संयुक्त राष्ट्र महासभेच्या ७४ व्या सत्रात ते बोलत होते. India's contribution […]

इतिहास

क्रांतिकारी भीमशाहीर वामनदादांच्या गाण्याशिवाय बाबासाहेबांची जयंती पूर्ण होत नाही

एका विलक्षण, क्रांतिकारी, संघर्षमय अशा वातावरणात वामनदादांचा जन्म झाला. बाबासाहेबांच्या प्रांरभीच्या लढाया त्यांनी समजून घेतल्या. नंतरच्या सर्व लढाया त्यांनी जवळून पाहिल्या. महामानव बाबासाहेबांची सावली अनेकवेळा आपल्या अंगावर घेतली. या सर्वांतून जन्माला आला एक बंडखोर, क्रांतिकारी भीमशाहीर! एक लोककवी, एक गीतकार आणि यातूनच जन्माला आला बाबासाहेबांच्या विचारांना दाही दिशांमध्ये घेऊन जाणारा एक पहाडी आवाज तत्कालीन वातावरणच […]

जगभरातील बुद्ध धम्म

सहावी धम्मसंगिती; डॉ.बाबासाहेब आंबेडकर सुद्धा बर्मामध्ये धम्मसंगितीसाठी दोनदा जाऊन आले

भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर पहिली धम्मसंगिती राजा अजातशत्रूच्या काळात राजगृह येथील सप्तपर्णी गुहेजवळ झाली. दुसरी धम्मसंगिती राजा नंदवर्धनच्या काळात वैशाली येथील बालूकराम विहारात झाली. तिसरी धम्मसंगिती सम्राट अशोक राजाच्या कारकीर्दीत पाटलीपुत्र येथील अशोकाराम विहारात झाली. चौथी धम्मसंगिती श्रीलंकेत राजा वट्टगामिनीच्या काळात अनुराधापूर येथील विपासना विहारात झाली. त्यानंतर जवळजवळ दोन हजार वर्षांनी पाचवी धम्मसंगिती बर्मा (म्यानमार) मध्ये […]

इतिहास

स्वरसम्राट प्रल्हाद शिंदेचा आवाज आजही आंबेडकरी चळवळीला क्रांतीची प्रेरणा देतो

महाराष्ट्रत असे गाव नसेल जिथे कालवश स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे यांचा पहाडी आवाजातील गाणे वाजले नसेल. तप्रल्हाद शिंदे यांचा आवाज आजही आंबेडकरी चळवळीला क्रांतीची प्रेरणा देतो. तसेच गावागावातील प्रत्येक मंदिरावर प्रल्हादांच्या सुरांचा आवाज घुमतो. डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्यावरील गायलेलं ‘जरी संकटाची काळरात्र होती तरी भीमराया तुझी साथ होती’ या लोकशाहीर वामनदादा कर्डक यांच्या काव्यपंक्ती अजरामर करणारे […]

इतिहास

तथागत म्हणाले येथे कोणतेही दुःख किंवा संकट नाही ; वाचा यशाची धम्मदीक्षा

वाराणसी नगरीत श्रेष्ठीपुत्र यश वास्तव्य करीत होता. तो युवा होता. त्याची शरीरयष्टी आकर्षक होती. तो आपल्या माता पित्यांना प्रिय होता. तो वैभव संपन्न होता. तो अमाप संपत्तीचा स्वामी होता. त्याच्याकडे सेवक – सेविका मोठ्या संख्येने होत्या. त्याचे अंत:पूर मोठे होते. तो आपले जीवन नृत्य, गायन आणि इंद्रियजनित भोगविलासात व्यतीत करीत होता. त्याचे जीवन भोगविलासांनी पूर्णपणे […]

इतिहास

बुद्धाने धम्माची दीक्षा देताना जाती किंवा लिंगाच्या आधारावर कोणताही भेद केला नाही

बुद्धाच्या धम्मप्रचार योजनेत धम्मदीक्षेचे दोन आयाम आहेत. पहिली दीक्षा म्हणजे भिक्खुंची दीक्षा. भिक्खूना सामूहिकरित्या संघ म्हणून संबोधिले जाते. दुसरी दीक्षा म्हणजे गृहस्थांची ‘उपासक’ म्हणून दीक्षा. हे उपासक सामान्य धम्मानुगामी होत. भिक्खू आणि उपासक यांच्या जीवनपद्धतीत प्रमुख चार भेद आहेत. अन्य सर्व बाबतीत मात्र दोहोंचीही जीवनपद्धती समान आहे. उपासक हा गृहस्थच राहतो तर भिक्खू गृहत्याग करून […]

इतिहास

म्हणून भगवान बुद्ध म्हणतात ‘माझ्या धम्मात कसलीही सक्ती नाही’

ज्यावेळी भगवान बुद्धांवर सुखी गृहस्थजीवन उद्ध्वस्त करण्याचा आरोप होऊ लागला त्यावेळी तथागतांनी दिलेले उत्तर खूप महत्वाचे आहे. हे उत्तर आजच्या काळात सुद्धा लागू होते. मगध देशातील अनेक कुलपुत्र तथागताचे अनुगामी होत आहेत हे पाहून काही लोक क्रोधित झाले. असंतुष्ट झाले आणि म्हणू लागले.” श्रमण गौतम हा मातापित्यांना अपत्यहीन होण्यास कारण आहे. श्रमण गौतम हा भार्यांच्या […]

इतिहास

देवदत्ताने तीनदा बुद्धाचा प्राण घेण्याचा प्रयत्न केला

देवदत्त हा बुद्धाचा आरंभापासूनच बुद्धाचा द्वेष करीत असे त्याला बुद्धाविषयी तीव्र घृणा वाटत होती. बुद्धाने गृहत्याग केला तेव्हा देवदत्ताने यशोधरेशी लगट करण्याचा प्रयत्न केला. एकदा यशोधरा निद्राधीन होण्याच्या तयारीत असताना तो भिक्खू वेशात तिच्या शयनगृहात प्रवेश करता झाला. तेव्हा त्याला कोणीही अटकाव केला नाही. तिने त्याला विचारणा केली. “भिक्खू , तुला काय हवे आहे? तू […]

इतिहास

भगवान बुद्धांचा सोळावा वर्षावास – आलवी, भाग १८

भगवान बुद्धांनी सोळावा वर्षावास आलवी येथे व्यतित केला. आलवी हे आत्ताचे कानपूर जिल्ह्यातील, बिलहौर शहरा जवळील अरौल किंवा अरुल गांव जे कनौज आणि कानपूरच्या मार्गावर स्थित आहे. बुद्ध श्रावस्ती वरून ‘किटागिरी’ येथे पोहचले आणि तेथून आलवी येथे गेले. बुद्धकाळात किटागिरी काशी प्रदेशातील एक महत्त्वाची नगरी होती. आधुनिक काळातील उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील गोमती नदीच्या किनारी […]