इतिहास

कृष्णधवल फोटोग्राफी : सन १८७५ मधे जोसेफ बेगलरला दिसलेला सांची स्तुप

भारतावर ब्रिटिशांनी राज्य केले पण त्याच बरोबर त्यांनी इथला विकास ही केला. शिक्षणाची गंगा भारतात आणून समाजसुधारणेचे मोठे काम केले. भारताचा दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास जगापुढे आणला. सारनाथ, सांची, बोधगया अशा अनेक पुरातन स्थळांचा जीर्णोद्धार ब्रिटिशांच्या कालावधीमध्ये झाला आणि त्याचे सर्व श्रेय लष्करी अभियंता आणि पुरातत्व खात्याचे संचालक अलेक्झांडर कनिहँगम आणि त्यांच्या टीमचे आहे. त्यांचा […]

इतिहास

भग्ग, भगवा आणि भगवान या शब्दाची उत्पत्ती नेमकी कधी आणि केव्हा झाली?

“भगवान” हा शब्द भारतीय संस्कृतीत एक प्रचंड रुजलेला शब्द आहे. देव, सर्वशक्तिशाली, परमेश्वर, दाता, परमात्मा….ही या भगवान शब्दाची काही पर्यायवाची नावे आहेत. मात्र या अर्थाने हा शब्द खूप नंतरच्या काळात वापरलेला दिसतो. वेद किंवा उपनिषद मध्ये देखील हा शब्द येत नाही. नंतरच्या काही वैदिक साहित्यात हा शब्द आढळतो. भक्ती संप्रदायात अनेक ‘देवांना’ हा शब्द किंवा […]

बातम्या

पालि रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबई तर्फे अखिल भारतीय पालि व्याख्यानमालाचे आयोजन

पालि रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबई आयोजित अखिल भारतीय पालि व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. सदर व्याख्यानमालेत पालि भाषा व वाङ्मयासंबंधीच्या समस्या व संभावना विषयी भारतातील नामवंत पालि विद्वान / धम्म अभ्यासक आपले विचार मांडणार आहेत. पालि रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबईच्या वतीने सर्व पालि भाषा प्रेमींनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सहभागी […]

बातम्या

जगप्रसिद्ध बौद्ध धम्मगुरू दलाई लामा यांच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे जागतिक धम्म परिषदेचे आयोजन

औरंगाबाद : जगप्रसिध्द अजिंठा वेरूळ लेण्यांच्या सावलीत व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची शैक्षणिक क्रांतिभूमी असलेल्या ऐतिहासिक औरंगाबाद शहरातील मिलिंद महाविद्यालयाच्या नागसेनवन परिसरात पहिल्यांदाच ऑल इंडिया भिख्खू संघाच्या वतीने जगप्रसिद्ध बौद्ध धम्मगुरू पुज्य दलाई लामा,श्रीलंका येथील पुज्य भन्ते डॉ.वाराकागोडा गणरत्न महानायक महाथेरो यांच्या उपस्थितीत जागतिक धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक धम्म परिषदेबद्दल अधिक माहितीसाठी […]

बातम्या

सम्राट अशोकाचे एकमेव मौल्यवान शिल्प नष्ट होण्याच्या मार्गावर?

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण संस्थेने (एएसआय) कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील महत्त्वाचे बौद्ध स्थळ असलेल्या सन्नती मध्ये उत्खननात भारतातील सर्वात मौल्यवान शिल्प-पोर्ट्रेट सापडले होते. ते सापडलेलं मौल्यवान शिल्प भारतातील महान सम्राट अशोकाचे होय. सन्नती मध्ये केलेल्या उत्खननात सापडलेलं मौर्य सम्राटाचे हे शिल्प एकमेव उपलब्ध शिल्प आहे. मात्र प्रशासनाच्या उदासीनतेमुळे हे शिल्प सुरक्षित राहिले नाही. असे वृत्त नुकतेच ‘द […]

बातम्या

देशातील सर्वात उंच बुद्धाची मूर्ती ‘या’ राज्यात होणार; काम सुरु

बिहार राज्यात नवादा- हिसुआ रस्त्यावर देशातील सर्वात उंच बुद्धमूर्तीचे काम सुरु आहे. हे काम २०१७ पासून सुरु असून वट थाई नालंदा फाउंडेशनतर्फे ही बुद्ध मूर्ती तयार केली जात आहे. बोधगयाचे दीपक कुमार गौर हिसुआमध्ये भगवान बुद्धांची १०८ फूट उंच मूर्ती तयार करण्याचे काम करत आहेत. बुद्धमूर्ती गया-नवादा रोडवरील हिसुआ रेल्वे क्रॉसिंगजवळ तयार करण्यात येत आहे. […]

बातम्या

अतिवृष्टीमुळे विशाखापट्टणम येथील थोतलाकोंडा बौद्ध स्तूप ढासळला

ऑक्टोबर संपत आला तरी पावसाची दररोज हजेरी लावणे चालू आहे. त्यातच चक्रीवादळामुळे मागील चोवीस तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे विशाखापट्टणम येथील विझाग स्थळी असलेला दोन हजार वर्षांपूर्वीचा जुना स्तुप नुकताच ढासळला. हा स्तुप विशाखापट्टम येथील भामिली बीच जवळ आहे. हे एक पुरातन बौद्धस्थळ असून ते पुरातत्व खाते, आंध्रप्रदेश यांच्या अधिपत्याखाली आहे. या अगोदरही हा स्तूप ढासळला […]

बुद्ध तत्वज्ञान

मज्झीम निकाय मधील ‘ककचूपम सुत्ताचे सार’ मनुष्य जातीस कायमस्वरूपी कल्याणकारी

त्रिपिटकातील ‘सुत्तपिटक’ या मधील मज्झिम निकाय या विभागातील अनेक सुत्ते सुंदर उपदेशांनी उदाहरण देऊन स्पष्ट केलेली आढळतात. यातील उपदेश लोकांना समजेल असा असून कल्याणकारक आहे. या मज्झिम निकाय मधील ककचूपम सुत्तामध्ये भगवान बुद्ध म्हणतात….. “भिक्खुंनो, एखादा मनुष्य हातात कुदळ घेऊन येईल आणि म्हणेल ‘मी, या पृथ्वीचा नाश करीन’ असे बोलून तो इथे तिथे खोदू लागला, […]

बातम्या

औरंगाबाद (चौका) येथील ऐतिहासिक ‘जागतिक बौद्ध परिषद २०१९’चे साक्षीदार व्हा!

‘जागतिक बौद्ध परिषद २०१९’ ही एक मोठी धर्मपरिषद असून तिचा उद्देश चित्त एकाग्रता, करुणा आणि शांती ही भगवान बुद्धांची शिकवण जगभर पसरवणे हा आहे. ही परिषद ऐतिहासिक अशा औरंगाबाद शहरात भारतीय भिक्खू संघ यांच्या वतीने आयोजित करण्यात येत आहे. तसेच ही परिषद श्रीलंकेचे आदरणीय भन्ते वरकागोडा श्री प्रज्ञानंद गणरत्नभिधान महानायक महाथेर आणि आदरणीय गुरुवर्य दलाई […]

बातम्या

पुरातन स्थळांचे पावित्र्य जपा!

महाराष्ट्रातील पंधरा-सोळा मुलांचा ग्रुप बाईक वरून भूतानमध्ये गेला होता. तेथील थिम्पू ते पुनाखा या हिमालयातील रस्त्यावरील पर्वतराजित डोचुला पास आहे. या रस्त्यांवर १०८ स्तूप असून त्यांना स्थानिक भाषेत चॅर्तन म्हणतात. Much outrage in Bhutan by actions of these two highly insensitive and disrespectful regional tourists standing on a sacred Buddhist Stupa. This is one of […]