मुंबई : औरंगाबाद येथील जागतिक बौद्ध धम्म परिषदेच्या यशस्वीतेनंतर अजून एका उपक्रमाचा लाभ बौद्ध बांधवाना घेता येणार आहे. राष्ट्रनिर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीचे मुख्य समन्वयक डॉ हर्षदीप कांबळे (आयएएस) यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.बाबासाहेब आंबेडकर परिनिर्वाण दिनानिमित्त ‘भीमांजली’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ६ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता मुंबई (प्रभादेवी) येथील रवींद्र नाट्यमंदिरात हा होणार […]
Month: November 2019
सांचीचा स्तुप आणि परिसर सुंदर करणारा जॉन मार्शल
ब्रिटीश अधिकारी जनरल टेलरने १८१८ मध्ये सांची स्तूप शोधल्यावर अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी तेथे काही मिळेल या अनुषंगाने उत्खनन केले. सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी सुद्धा तेथे उत्खनन १८५१ मध्ये सुरू केले. मुख्य भव्य स्तूप क्र १ मध्ये काय सापडले हे अज्ञात आहे. जो स्तूप टेकडी पासून खाली आहे तो स्तुप क्र. २ असून तेथे मात्र सारीपुत्त […]
मध्यप्रदेशातील सांचीतील महाबोधी महोत्सव
मध्यप्रदेश राज्यात सांची येथील महाबोधी महोत्सवानिमित्त पालि रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबई यांनी तेथे धम्मयात्रा आयोजित केली होती. १९८७ साली प्रथम सांची पाहिल्यानंतर आता इतक्या वर्षांनी परत एकदा सांचीला भेट देण्याचा योग वरील संस्थेतर्फे जुळून आला. तेथील महोत्सव पाहिल्यावर अशोक राजाच्या राणीची नगरी विदिशा गाव, सतधारा येथील स्तुप, सोनारी स्तुप आणि विहार तसेच उदयगिरी लेण्या येथे सुद्धा […]
अभूतपूर्व जागतिक धम्मसोहळा आणि डॉ.हर्षदीप कांबळे
राष्ट्रनिर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मोहत्सव समिती तर्फे समितीचे चीफ कॉर्डिनेटर IAS डॉ.हर्षदीप कांबळे सर यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली नागसेवन औरंगाबाद येथे ऐतिहासिक धम्मपरिषद झाली. ही आंतराष्ट्रीय धम्मपरिषद केवळ देशातच नाही तर विदेशात ही सकारात्मक ऊर्जेचा विषय बनली आहे. दिनांक 22 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6:30 वाजता महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तींना […]
सांचीचा महाबोधी महोत्सव – दरवर्षी होणाऱ्या महोत्सवाबद्दल तुम्हाला ‘हे’ माहिती आहे का?
मध्य प्रदेश येथे भोपाळ जवळ सांची ठिकाणी इ.स.पूर्व ३ ऱ्या शतकात उभारलेला मोठा स्तूप आहे आणि तो सांचीचा स्तूप म्हणून ओळखला जातो. परंतु त्याच बरोबर तिथे चेतीयागिरी नावाचा विहार श्रीलंकेच्या महाबोधी सोसायटीने बांधलेला आहे याबद्दल बऱ्याच जणांना माहिती नाही. आणि मुख्य म्हणजे या विहाराच्या तळघरात भगवान बुद्धांचे दोन अग्रश्रावक सारिपुत्त आणि महामोग्गलान यांचे अस्थिकलश सुरक्षित […]
‘बुद्ध’ म्हणजे आशिया खंडाचा प्रकाश – पुज्य दलाई लामा
अहिंसा, प्रज्ञा, शील, करुणा आणि मैत्री हे बुद्धांचे तत्त्वज्ञान आज सर्व जग मान्य करीत आहे. संपूर्ण आशिया खंडात बौद्ध धम्म झपाट्याने रुजला असून ‘बुद्ध म्हणजे आशिया खंडाचा प्रकाश,’ असे म्हटले जाते, ते उगीच नाही. तुम्ही अगोदर स्वत: धम्माची पारख करा. परस्परांविषयी प्रेम बाळगा. सर्वधर्म समभाव यानुसार आपण चालले पाहिजे. भारत देश याचे एक उत्तम उदाहरण […]
व्हिडिओ पहा : दलाई लामा औरंगाबाद येथे डॉ बाबासाहेब आंबेडकरांबद्दल काय म्हणाले?
औरंगाबाद येथे २२, २३ आणि २४ नोव्हेंबर रोजी जागतिक बौद्ध धम्म परिषद घेण्यात आली. या ऐतिहासिक धम्म परिषदेला आदरणीय गुरुवर्य दलाई लामा आणि श्रीलंकेचे आदरणीय भन्ते वरकागोडा श्री प्रज्ञानंद गणरत्नभिधान महानायक महाथेरो यांची प्रमुख उपस्थिती होती. जागतिक बौद्ध धम्म परिषदेच्या यानिमित्ताने जागतिक धर्मगुरू दलाई लामा यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. यावेळी राज्याचे उद्योग सचिव तथा […]
डॉ.आंबेडकरांऐवजी ‘संविधान’ कुठल्याही पुढारलेल्या सवर्ण नेत्याने ड्राफ्ट केला असता तर…
अमेरिकेचं पाहुयात. जॉर्ज वॉशिंग्टनच्या नेतृत्वाखाली अमेरिकेतल्या तेरा वसाहतींनी ब्रिटिशांचं अधिपत्या उलथवून टाकलं. थॉमस जेफरसननं ह्या नव्या स्वतंत्र राष्ट्राचा जाहीरनामा लिहला. त्यात म्हटलं की ऑल मेन आर क्रिएटेड इक्वल. ईश्वरानं सर्व माणसांना समान बनवलं. संविधान लिहल्या गेलं. जगाच्या पटलावर एक नवा देश म्हणून युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका नावानं अस्तित्वात आला. पण ह्यात खूप मोठा पॅराडॉक्स होता. […]
जगभरातील सध्याच्या धर्मावर आधारित हिंसेमुळे मी व्यथित : दलाई लामा
औरंगाबाद : मी स्वतः भारताच्या तीन हजार वर्षापूर्वीच्या प्राचीन अश्या तत्वज्ञानाचा प्रचारक समजतो .या तत्वज्ञानांतील दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत त्या म्हणजे करुणा आणि अहिंसा या दोन्ही गोष्टी आजच्या जागतिक पार्श्वभूमीवर इतिहास उपयुक्त आहेत परंतु आज जगभरात धर्माच्या नावाखाली हिंसा घडवली जात आहे याचे मला दुःख होते औरंगाबाद येथे आयोजित केलेल्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेच्या […]
सन १८८२ मधील सांची स्तुपाचे नूतनीकरण
सांचीचा स्तूप प्रथम जनरल टेलरने सन १८१८ मध्ये शोधला. हा पहिला युरोपियन होता की ज्याने या स्तुपाचा शोध लावला. त्यानंतर १८६१ मध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग स्थापन झाल्यावर सर कॅनिंगहॅम पाहिले संचालक झाले. सन १८७१च्या दरम्यान सर कॅनिंगहॅम यांना दोन सहाय्यक येऊन मिळाले. एकाचे नाव जोसेफ डेव्हिड बेगलर आणि दुसऱ्याचे नाव होते कार्लयेले. दिल्ली आणि […]