बातम्या

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ”दीक्षोत्सव-२०२०” कार्यक्रमास जगभरातून प्रतिसाद

जागतिक धम्म परिषद (GLOBAL BUDDHIST CONGREGATION) आणि आवाज इंडिया चॅनेलच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित ”दीक्षोत्सव २०२०” ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 23, 24 आणि २५ ऑक्टोबर रोजी असे तीन दिवशीय कार्यक्रमात जगभरातून विविध क्षेत्रातील प्रसिद्ध मान्यवर ऑनलाईनच्या माध्यमातून सहभागी झाले होते. त्यासोबतच १० लाखाहून अधिक लोकांनी ऑनलाईन सहभाग घेतला होता. २३ ऑक्टोबर रोजी राज्याचे […]

इतिहास

असा लागला ‘प्रियदर्शी’ नावाचा शोध?

देवानामप्रिय प्रियदर्शी याने कोरून ठेवलेल्या शिलालेखांचा शोध, अनेक शतकांमध्ये आणि पूर्ण भारतभर घेतला जात होता. आणि अनेक वर्षे’ देवानामप्रिय प्रियदर्शी’ या नावाच्या व्यक्तीची ओळख पटवणं म्हणजे एखादं कोडं सोडवण्यासारखंच कठीण काम झालं होतं. १९१५ साली एक दिवस कर्नाटकामधल्या रायचूर जिल्ह्यातल्या मस्की नावाच्या एका खेड्यातल्या, एका टेकडीवर एक शिलालेख सापडला आणि या शिलालेखावर पहिल्यांदाच, अशोकच्या नावासोबत […]

आंबेडकर Live

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतरासाठी नागपूर शहर का ठरविले?

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्धधम्म स्वीकारण्याचा आपला विचार पक्का केला होता. त्यासाठी त्यांनी १९५६ या वर्षाची १४ ऑक्टोबर ही तारीख निश्चित केली. तारीख निश्चित झाल्यानंतर स्थळ निश्चितीही करणे आवश्यक होते. डॉ. आंबेडकरांनी स्थळ निश्चिती करतानाही सखोल विचार करूनच निर्णय घेतला. नागपूर येथे धम्म दीक्षा घ्यायचे निश्चित केले. धम्म दीक्षेच्या कार्यक्रमासाठी नागपूरची निवड करताना त्यांनी नागपूरचे ऐतिहासिक […]

इतिहास

सन्नाती’ हेच सम्राट अशोक यांचे समाधी स्थळ?

इतिहासात सम्राट अशोक यांचा देहांत कुठे झाला या बाबत काहीच उल्लेख सापडत नाही. तसेच ज्या सम्राटाने कलिंग युद्धानंतर आयुष्यभर भगवान बुद्ध यांची शिकवणूक अनुसरली आणि बौद्ध तत्वज्ञानाचा नुसत्या भारतात नाही तर जगभर प्रसार केला त्या सम्राट अशोक यांचा स्तूप किंवा समाधीस्थळ देखील आजपर्यंत कुठेच आढळले नाही, हे एक आश्चर्य आहे. यामुळे सद्यस्थितीत सन्नाती येथे २४ […]

बातम्या

GBC INDIAच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित विविध कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई : जागतिक धम्म परिषद (GLOBAL BUDDHIST CONGREGATION) आणि आवाज इंडिया चॅनेलच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित शुक्रवार 23, शनिवार 24 रविवार २५ ऑक्टोबर रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सम्यक संवाद कार्यक्रमात जगभरातून विविध देशातून मान्यवर सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाचे उदघाटन शुक्रवारी (ता.२३) सायंकाळी सहा वाजता राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन […]

बुद्ध तत्वज्ञान

तथागत बुद्धांचा आपल्यासाठी अखेरचा संदेश काय होता?

सर्व संस्कार अनित्य आहेत , एवढे वस्तुस्थितिनिदर्शक विधान कोरडेपणाने, रूक्षपणाने वा अलिप्तपणाने भिक्खूपुढे ठेवून त्यांनी आपले श्वास थांबविले नाहीत. त्यांनी अखेरच्या श्वासांपूर्वी आणखी एक छोटेसे वचन उच्चारले. हे छोटेसे वचन केवळ तेथे उपस्थित असलेल्या भिक्खूसाठीच होते, असे नाही. ते वचन तथागतांच्या नंतर शेकडो वर्षांनी, असंख्य पिढ्या गेल्यानंतर आलेल्या तुम्हा – आम्हांलाही एका प्रसन्न प्रकाशाने उजळवून […]

बुद्ध तत्वज्ञान

दुःख म्हणजे नक्की आहे तरी काय?

मनुष्यप्राणी हा जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सुखासाठी झटत असतो. दु:खाची सावली सुद्धा त्याला नकोशी वाटते. लहान मुल सुद्धा हातातून खेळणे काढून घेतले तर रडू लागते. मी, माझी मालकी आणि माझे सुख यातच मनुष्य रममाण असतो. आणि मग सुख मिळवीण्याच्या लालसेपायी तो अनेकदा दु:खाच्या वणव्यात होरपळतो. पण त्याला हे कळत नाही की जीवनातील दुःख आणि सुख हे […]

इतिहास

तथागत बुद्धांची दिनचर्या कशी होती?

बुद्धांची दिनचर्या कशी होती याचे वर्णन नुकतेच ‘The Manual of Buddhism’ या नारदा लिखित पुस्तकात वाचण्यात आले. बुद्ध दिवस-रात्र धम्म कार्यात व्यग्र असत. सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत धम्माबद्दल प्रवचन देणे, श्रामणेर यांना भिक्खुंसाठी उपसंपदा देणे, त्यांना धम्माची माहिती देणे, त्यांचे मनोधैर्य उंचावणे आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देणे तसेच भिक्खूंच्या शंकेचे निरसन करणे अशा कामात ते सतत व्यग्र […]

बातम्या

सिक्कीम राज्यात भारतातील पहिलेच स्वतंत्र बौद्ध विद्यापीठ होणार

दीड हजार वर्षापूर्वी भारतात देवालये आणि तिर्थक्षेत्रापेक्षा शिक्षण संस्कृतीला जास्त महत्त्व होते. म्हणूनच विक्रमशिला विद्यापीठ (मगध- बिहार राज्य ), नालंदा विद्यापीठ (बिहार राज्य ), तक्षशिला विद्यापीठ ( रावळपिंडी-पाकिस्तान), उदांतपुरी विद्यापीठ ( बिहार राज्य -पाल राजवट), सोंमपुरा विद्यापीठ ( बांग्लादेश ), जगद्दाला विद्यापीठ ( बांग्लादेश ), वल्लभी विद्यापीठ ( गुजरात राज्य ), कान्हेरी विद्यापीठ ( महाराष्ट्र […]

ब्लॉग

कोणतीही तारीख का असेना, हाच दिवस ”धम्मदीक्षा दिन” म्हणून साजरा केला पाहिजे

मित्रांनो, आपण प्रगतिशील विचारांचे वारसदार आहोत, त्याचे वाहक आहोत आणि म्हणून काही अनावधानाने झालेल्या चुकीच्या गोष्टींचे आपण पुनर्विचार केला पाहिजे. कृपया हा लेख नीट वाचा (नुसता लाईक करू नका), चिंतन करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मात्र जरूर कळवा. भ. बुद्धांना संबोधी प्राप्त झाल्यानंतर, सारनाथ येथे सर्वात प्रथम त्यांनी पांच भिक्खूंना धम्माची व्याख्या सांगितली. धम्माची तत्वे सांगताना […]