बुद्ध तत्वज्ञान

इक्कयु आणि लाकडी बुद्ध रूप; पा.रंजितच्या ‘धम्मम’ मधील ‘त्या’ दृश्याचे समर्थन आणि विरोध करणाऱ्यांनी एकदा वाचाच

14व्या शतकात इक्कयु नावाचा एक विद्वान झेन आचार्य होवून गेले. कवितेतून बुद्धविचार ते सादर करीत एकदा प्रवासात ते एका दुर्गम विहारात थांबले. बाहेर कडाक्याची थंडी व बर्फ पडत होता. विहारात एकच भिक्खू होते ज्यांनी इक्कयुला विहारात झोपण्यासाठी एक घोंगडी दिली. मध्यरात्री खूपच थंडी पडल्याने इक्कयुने आजूबाजूला पाहिले काय उबदार मिळते का…त्यांना विहारात तीन लाकडी बुद्धरूप […]

बुद्ध तत्वज्ञान

प्राचीन जातक कथेतून दिसणारे बिझनेस मॅनेजमेंट

अडीच हजार वर्षापूर्वी बुद्धांच्या तत्त्वज्ञानाची ओळख जगाला झाली. या तत्वज्ञानामुळे अध्यात्मिक उन्नती मानवाने कशी करावी याची जाणीव झाली. तसेच नैतिकता आणि सदाचरण यांचा प्रभाव चांगल्या जीवनासाठी कसा आवश्यक आहे याचे मार्गदर्शन मानवजातीला जातक कथेतून झाले. तसेच त्यातून विकास साधून सर्व गोष्टींचे व्यवस्थापन कसे करावे याचे धडे मिळाले. व्यवस्थापन म्हणजे नियोजन, एकत्रीकरण, निरीक्षण, सर्व घटकांचे मार्गदर्शन […]

बुद्ध तत्वज्ञान

बुद्धकथा : जे मनातून गरीब असतात तेच खरे गरीब

एका गरीब माणसानं बुद्धांना विचारलं की मी इतका गरीब का? त्यावर बुद्ध म्हणाले तू गरीब आहेस कारण तुझ्यापाशी असलेलं तू जगाला काहीच देत नाहीस. तो माणूस आश्चर्याने म्हणाला पण माझ्याकडे तर देण्यासारखं काहीच नाही.. बुद्धांनी मंदस्मित करून उत्तर दिलं… काही देण्यासाठी तू श्रीमंतच असावा असं नाही. गरीब असतानाही तू बरंच काही देऊ शकतोस.. पहिली गोष्ट […]

बुद्ध तत्वज्ञान

बौद्ध संस्कृतीतील व्यक्तीचे आचरण कसे असावे?

मुलांचे कर्तव्य – बौद्ध संस्कृतीत मुलाने आई वडिलांशी कसे वागावे याबद्दल सिगालोवाद सुत्तात भगवान बुद्धांनी सांगितले आहे की, (मुलाने असे समजणे की,) मला त्यांनी पोसले आहे तर मी त्यांचे पोषण करीन. त्यांचे काम करीन, कुळाचार चालू ठेवीन, त्यांच्या संपत्तीचा वाटेकरी होईन व ते मरण पावल्यावर जलदान विधी करेन’. आई वडीलांचे मुलांवरील प्रेम – सिगालोवाद सुत्तात […]

बुद्ध तत्वज्ञान

एक युवती भिक्खूच्या प्रेमात पडल्यानंतर बुद्धांनी तिला दिलेला “मैत्रीचा उपदेश..” (बुद्ध कथा)

एकदा तथागत श्रावस्तीच्या जेतवणात असताना तथागताचा अनुयायी आनंद हा भिक्षाटनासाठी नगरीत गेला. अन्न ग्रहण करून आनंद शेजारच्या विहिरीवर गेला असता त्या ठिकाणी एक कन्या पाणी भरतांना दिसली व आनंदाने तिच्याकडे पिण्यास पाणी मागीतले. ती कन्या मात्र पाणी देण्यास नकार देत म्हणाली की, “मी अस्पृश्य आहे. तुम्हांला पाणी देऊ शकत नाही. परंतु आनंद म्हणाला, “मला पाणी […]

बुद्ध तत्वज्ञान

तराफ्याची बोधकथा; लोकांनी बुद्ध स्विकारला पण ते तत्वज्ञान अंगिकारले काय?

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ साली असंख्य अनुयायांसह धर्मांतर करून समस्त भारतवर्षाला याच भूमीत लयास गेलेल्या बुद्धांच्या धम्माची माहिती दिली. या गोष्टीस ६४-६५ वर्ष झाली. त्यावेळी तरुण असणारी पिढी आता लयास गेली आहे. धर्मांतरानंतर सत्तर-ऐशीच्या दशकात जन्मलेले आज पन्नाशी-साठी पार करीत आहेत. त्यांनी आपआपल्या परीने धम्म समजून घेतला. भरपूर वाचन केले. अभ्यास केला. संशोधन केले. समाजापुढे […]

बुद्ध तत्वज्ञान

बौद्ध व्यवस्थापन – एक उत्कृष्ट व्यवस्थापन

अडीच हजार वर्षापूर्वी बौद्ध तत्त्वज्ञानाची ओळख जगाला झाली. या बौद्ध तत्वज्ञानामुळे अध्यात्मिक उन्नती मानवाने कशी करावी याची जाणीव झाली. तसेच नैतिकता आणि सदाचरण यांचा प्रभाव चांगल्या जीवनासाठी कसा आवश्यक आहे याचे मार्गदर्शन मानवजातीला झाले. तसेच त्यातून विकास साधून सर्व गोष्टींचे व्यवस्थापन कसे करावे याचे धडे मिळाले. जेम्स ए एफ स्टोनर यांच्या व्याख्येप्रमाणे व्यवस्थापन म्हणजे नियोजन, […]

बुद्ध तत्वज्ञान

अनेक बौद्ध देशात चिवराचा रंग थोडा वेगळा का दिसतो? भगव्या रंगाचे चिवर आणि त्याचे महत्व

मी नेपाळमध्ये गेलो तेव्हा तेथील भिक्खुंच्या चिवराचा रंग केशरी-भगवा होता. मी सिरीलंकेत गेलो तेव्हा तेथील भिक्खुंच्या चिवराचा रंग पिवळसर, भगवा दिसला. म्यानमारमध्ये गेलो तेव्हा तेथील भिक्खुंचे चिवर भगव्या रंगाचे होते. मात्र भिक्खुंणींच्या चिवराचा रंग गुलाबी होता. जपानी भन्तेजी बरोबर फिरलो तेव्हा त्यांचे चिवर थोडे पिवळसर होते व ते जाडेभरडे नव्हते. तसेच जपान मधील काही भिक्खुं […]

बुद्ध तत्वज्ञान

‘प्रतित्यसमुत्पाद’ सिद्धांत हा तथागत बुद्धांनी लावलेला एक महान शोध

“जो प्रतित्यसमुत्पादाला जाणतो तो धम्माला जाणतो आणि जो धम्माला जाणतो तो प्रतित्यसमुत्पादाला जाणतो.” – तथागत बुद्ध दु:ख, अनित्यता, अनात्मता आणि निर्वाण हे बुद्ध धम्माचे मूलभूत सिद्धांत आहेत. हे चारही सिद्धांत प्रतित्यसमुत्पादावर आधारित आहेत. त्यांचा उगम प्रतित्यसमुत्पादापासून झाला आहे. हा सिद्धांत इतका महत्वाचा आहे की, “जो प्रतित्यसमुत्पादाला जाणतो तो धम्माला जाणतो आणि जो धम्माला जाणतो तो […]

बुद्ध तत्वज्ञान

बुद्धांनी दिलेला ”वज्जीचा फॉर्मुला” पाळलात तर तुमचा पराभव कधीच होणार नाही

वर-वर पाहिले असता ही घटना अगदी सर्वसामान्य वाटते पण बारकाईने विचार केला असता, हा केवळ वज्जींचा इतिहास नसून हा एकूण भारतीय समाजाचा हजारो वर्षांचा जिवंत इतिहास आहे. परस्परांवरील अविश्वास आणि त्यातून निर्माण झालेला ऐक्याचा अभाव यांच्यामुळे समाजाची बाकीची सर्व गुणवत्ता मातीमोल होते, सगळे सामर्थ्य मोडीत काढली जातात आणि गैरसमजापोटी एकमेकांच्या जिवावर उठलेले सगळेजणच शत्रूपुढे गुडघे […]