इतिहास

त्रिपुरा म्हणजे एकेकाळचा प्राचीन बौद्ध संस्कृतीचा प्रांत; थेरवादी व महायान संस्कृतीचे मोठे केंद्र होते

भारतातील सात भगिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ईशान्येकडील राज्यात त्रिपुरा हे एक छोटेसे राज्य आहे. येथे सद्यस्थितीत हिंदूंचे प्राबल्य जास्त असून मोग,चकमा आणि बरुआ या बौद्ध जमातींची एकूण मिळून लोकसंख्या दोन लाखाच्या वर आहे. या राज्यात १२ व्या शतकापर्यंत बौद्ध धर्म बहरलेला होता. परंतु परकीयांचे आक्रमण, पुरोहितांचा कावेबाजपणा यामुळे धम्म लोप पावला. इथल्या राजालाच पुरोहितांनी अंकित […]

इतिहास

गौड बंगाल म्हणजेच बौद्ध बंगाल

सम्राट अशोक यांच्या कारकिर्दी नंतर इ.स. पूर्व २ ऱ्या शतका पासून बंगाल प्रांत हा महायान आणि वज्रयान या बौद्ध पंथाच्या शाखांनी भरभराटीला आला होता. पुढे पाल राजवटीने ८ व्या शतकापासून ते १२ व्या शतकापर्यंत येथे राज्य केले. ते स्वतः बौद्ध होते आणि धम्माचे मोठे पुरस्कर्ते होते. गोपाळ, धर्मपाल, देवपाल या राजांच्या काळात शाक्यप्रभ, दानशील, विशेषमित्र, […]

इतिहास

पाचशे वर्षांपूर्वीची कान्हेरी लेणी कशी दिसत होती? जॉन फ्रेयरच्या प्रवास वर्णनाचा वृत्तान्त

पाचशे वर्षापूर्वी महाराष्ट्र मुघल साम्राज्या विरुद्ध लढत होता तेंव्हा सात बेटांची मुंबई आकार घेत होती. त्यावेळी पोर्तुगीज,डच, फ्रेंच, इंग्रज यांच्यामध्ये व्यापारात मक्तेदारी स्थापन करण्याची अहमिका चालली होती. त्यांच्यात लढाया होत होत्या. महत्त्वाची बंदरे बळकावणे चालले होते. सन १६७० मध्ये मुंबई किल्ल्याच्या आजूबाजूचा सखल परिसर भरतीच्या पाण्यात बुडत असे. या रोगट मुंबईवर त्यावेळी पोर्तुगीजांचे राज्य होते. […]

इतिहास

१४ ऑक्टोबर १९५६ च्या धम्मदीक्षा सोहळ्याचे सहयोगी

१४ ऑक्टोबर १९५६ भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्धधम्माची दीक्षा घेतली तो मंगलदिन. भारतीय इतिहासात नवा अध्याय सुरू करणारा तो नेत्रदीपक सोहळा. या सोहळ्याचे सहयोगी होण्याचे भाग्य ज्यांना लाभले ते धन्य होत… विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अशोका विजयादशमीला अर्थात १४ ऑक्टोबर १९५६ रोजी ब्रह्मदेशाचे पूज्य महास्थवीर चंद्रमणी यांच्या हस्ते नागपूरला सकाळी ९.३० […]

इतिहास

आजपर्यंत न पाहिलेल्या सन्नतीच्या महास्तुपावरील सम्राट अशोकाची विविध प्रसंगातील शिल्पे

सम्राट अशोक यांनी कलिंग युद्धानंतर आयुष्यभर भगवान बुद्ध यांची शिकवणूक अनुसरली आणि बौद्ध तत्वज्ञानाचा नुसत्या भारतात नाही तर जगभर प्रसार केला. परंतू त्या सम्राट अशोक यांचे समाधीस्थळ किंवा स्तूप आजपर्यंत भारतात कुठेच आढळले नाही, हे एक मोठे आश्चर्य आहे. यामुळे सद्यस्थितीत सन्नाती येथे २४ एकर जागेत होत असलेले उत्खनन आणि तेथे सापडलेला क्षतीग्रस्त महास्तूप व […]

इतिहास

अशोक स्तंभ हे राष्ट्रीय चिन्ह कसे बनले, हे चार सिंह त्यावर काय चित्रित करतात ते जाणून घ्या

भारताच्या नवीन संसदेच्या इमारतीवर काल आपल्या राष्ट्राची (राष्ट्रीय चिन्ह) राजमुद्रा म्हणून मान्यता असेलेल्या अशोक स्तंभाच्या चार सिंहांचे भव्य आकाराचे स्तंभशिर्ष शिल्पाच्या प्रतिकृतीचे अनावरण झाले. त्यानंतर मूळ चार सिंहाचे स्तंभशिर्ष आणि नवीन उभारण्यात आलेल्या सिहांची तुलना सोशल मीडियावर सुरु झाली आहे. नवीन अशोक स्तंभशिर्ष शिल्पावरील चार सिंह हे आक्रमक दिसतात. तर मूळ स्तंभशिर्ष शिल्पावरील चार सिंह […]

इतिहास

यशोधरेची यशोगाथा अशी आहे की तिचे वर्णन वाचल्यावर मन गलबलून जाते

बौद्ध धम्माच्या साहित्यामुळे बुद्धसमकालीन श्रावकसंघातील अनेक व्यक्तींचा परिचय होतो. असंख्य महाश्रावक, भिक्षुंणी, उपासक आणि उपासिका यांची माहिती मिळते. त्यातील एका भिक्षूणीची व्यक्तिरेखा अशी आहे की तिचे वर्णन वाचल्यावर मन गलबलून जाते. ही भिक्षूणी दुसरी तिसरी कोणी नसून सिद्धार्थ गौतम यांची पत्नी यशोधरा होय. बौद्ध साहित्यात त्यांच्याबद्दल जास्त कुठे लिहिलेले आढळत नाही. पुत्र राहुल याचे संगोपन […]

इतिहास

तथागतांच्या महापरिनिर्वानानंतर ते आजतागायतपर्यंत रक्षा-अस्थींचा अत्यंत रोचक प्रवास

भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वानानंतर ते आजतागायतपर्यंत त्यांच्या रक्षा-अस्थी पूजनीय राहिल्या असल्या तरी जवळपास २६०० वर्ष या रक्षा-अस्थींचा प्रवास अत्यंत रोचक व अनेकदा गहन असा राहिलेला आहे. तथागतांच्या रक्षा, अस्थी ते त्यांच्या नित्य वापरातील वस्तुंनी जवळपास अर्धे जग पादाक्रांत केलेले आहे. तथागतांच्या रक्षा-अस्थींचे चौर्य ते त्यातील काही अवशेषांचा विनाश करण्याचे प्रयत्नही अनेकदा झालेले आहेत. कंबोडियातही अलीकडेच बुद्ध […]

इतिहास

ज्या सम्राटाला इतिहासातून पुसून टाकण्यात आले होते; तो इतिहास असा आला समोर

सन १८३७ हे भारत खंडातील विस्मयजनक वर्ष होते. त्या वर्षी प्राचीन अवशेष, नाणी, शिलालेख यांच्या वरील लिपीचा उलगडा झाला. सत्य इतिहासाचे व प्राचीन भाषाशास्त्राचे दालन उघडले गेले. धौली आणि गिरनारचे शिलालेख भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यावर असून सुद्धा जवळजवळ सारखाच संदेश देत होते हे स्पष्ट झाले. त्याच साली जुलै महिन्यात प्रिन्सेपने सांचीच्या लेखाचे आणि फिरोजशहा […]

इतिहास

बौद्ध संस्कृतीमधून झाला नाट्यशास्त्राचा उदय

अनेक जेष्ठ संशोधक नाट्यशास्त्राचा आद्य ग्रंथ हा संस्कृत भाषेत असल्याचे मोठ्या तावातावाने लिहितात. त्याच बरोबर संस्कृतचा भाष्यकार ‘पाणिनी’ याचा उदोउदो करतात. पाणिनीच्या व्याकरणाचे गोडवे गातात. आणि प्राचीन भारताचा सर्व वैभवशाली इतिहास हा संस्कृत ग्रंथात असल्याचे नमुद करतात. त्यामुळे संस्कृत ग्रंथांना प्रमाण मानून संशोधन केले जाते. पण भारतात जनसामान्यांची भाषा संस्कृत कधीच नव्हती, हे सत्य सोयीस्कर […]