इतिहास

भगवान बुद्धांचा पाचवा वर्षावास – कुटागारशाला, वैशाली, भाग ८

चवथा वर्षावास संपवून भ. बुद्ध राजगृह वरून वैशाली येथील महावन कुटागारशाला येथे विहार करू लागले. वैशाली बद्दल लिहिताना आचार्य बुद्धघोष लिहितात, “विसालीभूतत्ता वेसालीति वूच्चति” म्हणजे सतत वाढत, विशाल होत जाणारी. याचे कारण म्हणजे बुद्धकाळातच वैशालीचे तीनवेळेस सीमा वाढवाव्या लागल्या. येथे असताना भ. बुद्धांना निरोप मिळाला कि राजा शुद्धोधन (बुद्धांचे वडील) यांचे निधन झाले आहे. याच […]

इतिहास

किती ठिकाणी सापडले तथागतांच्या अस्थीचे करंडक?

गेल्या शंभर वर्षात पुराणवस्तुसंशोधकांनी तथागतांच्या अस्थी असलेले अनेक करंडक शोधून काढले आहेत. पण या जम्बुद्वीपातून बुद्धधम्माचा इतका लोप झाला होता की, त्या अस्थींचा स्वीकार करण्यास बरीच वर्षे एकही संस्था पुढे आली नाही. कपिलवस्तु जवळ अस्थी करंडक इ.स १८९८ साली डब्लू.सी. पेपे (William Claxton Peppe) यांनी कपिलवस्तु जवळ पिपिरिवाह किंवा पिप्रिवाह येथील विटांनी बांधलेल्या स्तूपांतून तथागतांच्या […]