ब्लॉग

कोरोना आणि डॉ हर्षदीप कांबळे यांचा वाढदिवस!

राजाराम पाटील, अध्यक्ष, आगरी समाज शेतकरी प्रबोधिनी, यांचा विशेष लेख… जग कोरोनाच्या महामारीत स्वतःच्याच ‘नजरकैदेत’ असताना आम्ही, सर्वच देव देवतांच्या जयंत्या, मेळावे, विवाह सोहळे, इतकेच काय मानवी जन्म आणि मृत्यूचे सारे सोहळे रद्द केले आहेत. अंत्यत्ययात्रेतला ‘शेवटचा’ निरोप देतानाही शेकडो जणांना कोरोनाच्या मृत्युचे पॅकेज पाठीमागे देऊन गेलेली घटना आम्ही ‘उरणकर’ अनुभवतोय. म्हणूनच आता एकत्र येणे […]

बातम्या

कोरोना आणि दान पारमितेची महाकरुणा; धम्माचे आचरण करणाऱ्या एका अधिकाऱ्याचे दान व पुढील संकल्प

संपूर्ण जग आज कोरोना संकटाने ग्रस्त असून भारतामध्ये रुग्णाची संख्या २९००० झाली आहे. त्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. या भीषण महामारीमुळे देशात लॉकडाऊन केल्यामुळे सर्व उद्योग बंद असून मजुरांचे फार हाल होत असून अनेक कुटुंबाना, मुलांना उपाशी झोपण्याची पाळी आली आहे. मात्र ह्या परिस्थितीमध्ये माणुसकी बाळगून महाराष्ट्रात अनेक लोक, संस्था पुढे येत असून गरीब मजूर कुटुंबाना […]

ब्लॉग

भीमजयंतीवर कोरोना व्हायरसचे सावट….आता जयंती साजरी कशी करायची?

सर्वांना जयभीम, नमो बुध्दाय… जगभरात कोरोना नावाच्या व्हायरसने थैमान घातले आहे. आता राज्यात सुद्धा काही कोरोनाचे संसर्ग झालेले रुग्ण आढळले आहेत. घाबरून जाण्याचे कारण नाही, मात्र सर्वांनी काळजी घ्यावी. राज्य सरकार सुद्धा कोरोना संसर्ग झालेल्या लोकांची आवश्यक ती काळजी घेत आहे. अफवांना बळी पडू नका! भीमजयंती साजरी कशी करणार? बाबासाहेबांनी आपल्याला सर्वात मोठा संदेश दिलाय […]