इतिहास

देवदत्ताने तीनदा बुद्धाचा प्राण घेण्याचा प्रयत्न केला

देवदत्त हा बुद्धाचा आरंभापासूनच बुद्धाचा द्वेष करीत असे त्याला बुद्धाविषयी तीव्र घृणा वाटत होती. बुद्धाने गृहत्याग केला तेव्हा देवदत्ताने यशोधरेशी लगट करण्याचा प्रयत्न केला. एकदा यशोधरा निद्राधीन होण्याच्या तयारीत असताना तो भिक्खू वेशात तिच्या शयनगृहात प्रवेश करता झाला. तेव्हा त्याला कोणीही अटकाव केला नाही. तिने त्याला विचारणा केली. “भिक्खू , तुला काय हवे आहे? तू […]

इतिहास

भगवान बुद्धांचा पंधरावा वर्षावास – कपिलवस्तू, भाग – १७

श्रावस्ती वरून बुद्ध कपिलवस्तूला पंधराव्या वर्षावासाठी आले. कपिलवस्तू ही शाक्यांची राजधानी होती. सध्याचे नेपाळ चा डोंगराळ प्रदेश व उत्तर प्रदेश मधील बहराईच आणि गोरखपूर दरम्यानचा प्रदेश म्हणजे त्याकाळचे शाक्य राज्य होते. कपिलवस्तू म्हणजे आत्ताचे नेपाळ मधील ‘तिलौरकोट’ होय. (काहींच्या मते बिहार मधील बस्ती जिल्ह्यातील पिपरहवा हे गाव आहे मात्र ते चुकीचे आहे) या नगरीच्या पूर्वेला […]